श्री गणेशा



भगवद्गीता!

अथांग सागर आहे, पण तसा समजायला सहज सोपा! याची अनुभूती संपूर्ण सागर बघून जेवढी येते, तेवढीच त्या समुद्राच्या एका थेंबानेही येते. इथे एक एक श्लोक विश्वाला मार्गदर्शन करणारा एक तेजस्वी किरण आहे!


अध्यात्म हा माझा अत्यंत आवडीचा विषय! त्यात भगवद्गीता हा अधिक! त्यामुळे याविषयी काहीतरी लिहावं ही मनोइच्छा आधीपासून होती. आज श्री गणेशा करत आहे इतकेच! आजवर गीतेवर बरेच जण निरूपण करून गेलेत, अजूनही करत आहेत. परंतु हे निरूपण नक्कीच नाही, तर मला जी उमजलेली आहे, समजलेली आहे त्याची एक उजळणी मात्र आहे. खरतर गीता वाचल्यावर ‘मी’, ‘माझे’ म्हणणे योग्य नाही हे खरे आहे. परंतु हा स्व-पणाचा नकार अनुभवण्याचा आहे; भौतिक व्यवहाराचा नक्कीच नाही. गीता हा वेदांच्या प्रमाणेच, निःसंशय, ज्याला ना आदी ना अंत असा एक सनातन वैदिक धर्म ग्रंथ आहे. अर्थात त्यामुळे सदर ग्रंथ अमुक एका काळात लागू होत नाही असा कुठला काळच नाही. तो भूत - भविष्य - वर्तमान सर्वकालीन आणि सर्वव्यापी आहे.


आपल्या वैदिक धर्मात, मुख्यत्वे करून वेद, उपनिषद, पुराण, इतिहास आणि स्मृती असे अनेक ग्रंथप्रकार आहेत. यातले मूळ धर्मग्रंथ वेद आणि त्यांचे सार म्हणजेच अर्जुन-कृष्ण संवाद असलेली भगवद्गीता!, कारण वेद अन गीता हे दोन्ही स्वतः प्रत्यक्ष ईश्वराने सांगितलेले आहेत. उपनिषद हे वेदांचेच निरूपण आहे. पुराण ग्रंथ हे कर्मकांड, रामायण व महाभारत हे इतिहास-ग्रंथ आहेत. काही ज्ञानी ऋषींनी शिष्यांच्या सोबत केलेल्या संवादाचे संकलन म्हणजे स्मृती आहेत. जसे की मनूस्मृती आणि पराशर स्मृती इत्यादी. अजून पुढे जोडायचे तर, संतांचे चरित्र आणि त्यांनी रचलेले साहित्य! हे संत साहित्य म्हणजे गीतेत सांगितलेल्या कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यांचे एक मिश्रण आहे असे म्हणायला हरकत नाही. आजकाल या संत साहित्याला समाजसेवा, सामाजिक ग्रंथ वगैरे ठरवायचा घाट काहींनी घातलेला आहे खरा, परंतु सुजाण लोक सत्य काय ते नक्कीच जाणतात! त्यामुळे अधिक बोलणे आवश्यक नाही.


आपल्या वैदिक ग्रंथांच्याबद्दल बोलायचे झाले तर, हे ग्रंथ कधीही कायद्या प्रमाणे किंवा इतर धार्मिक ग्रंथांच्या प्रमाणे शब्दशः तोलून बघता येत नाहीत. इथे आशय महत्वाचा! त्यामुळे एक श्लोक पकडून संपूर्ण ग्रंथाची समजूत करून घेता येत नाही. माझ्यामते बरेच लोक आपल्या ग्रंथांच्या बाबतीत, गीते बाबतीत हीच गल्लत करतात. आणि याचीच परिणीती म्हणून की काय, ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या श्लोकाच्या पुढे बहुतांश लोकांची गीता जात नाही.


आपल्या धर्मग्रंथांचे वैशिष्ठ्य म्हणजे, बहुतांश सर्व ग्रंथ आणि स्मृती हे प्रामाणिक संवाद आणि प्रश्नोत्तर स्वरूपात आहेत. इथे कुठेही हुकूम किंवा जबरदस्ती नाही. तार्किक शंकेला तार्किक उत्तर आहे. मुद्द्याला गुद्द्याने उत्तर नाही. म्हणूनच इतका उदारमतवादी माझा धर्म आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

  

आपल्या धर्मात एक नव्हे तर शेकडो संतमंडळी होऊन गेली. आजकाल संत किंवा सद्गुरू असे शब्द कोणीही उठसुठ लावून घेतो. गुरू परंपरा हा देखील आपल्या धर्माचा एक कणा आहे. ज्या महापुरुषाला स्वतःला ईश्वराप्रत जाण्याचा मार्ग माहिती आहे, फक्त माहिती नाही तर त्याची अनुभूती देखील आहे आणि जो त्यामार्गावर इतरांना देखील घेऊन जाऊ शकतो तोच खरा संत किंवा सद्गुरू म्हणता येईल. कारण ज्याला स्वतःला कोणतीही ब्रह्म म्हणजेच ईश्वर अनुभूती नाही, तो इतरांना कसा बरे मार्ग दाखवू शकेल? म्हणूनच कोणत्याही व्यक्ती पुरुषाला सद्गुरू बोलण्यापूर्वी आपण दहा वेळा तरी विचार करणे आवश्यक आहे. एखादा व्यक्ती चमत्कार करतो, म्हणजे तो साधू-संत असतो हा चुकीचा समज आहे. चमत्कार आणि ईश्वर अनुभूती या दोन्ही अत्यंत भिन्न बाबी आहेत. खरे संत तेंव्हाच चमत्कार करतात जेंव्हा प्रकृती स्वतः त्यांना आव्हान देते. उठसुठ चमत्कार करणारा निव्वळ एखादा तांत्रिक किंवा ढोंगी बाबा असतो. त्यामुळे एखादा स्वतःला सद्गुरू म्हणवून घेणारा उद्या भोंदू बाबा निघाला तर तो त्याचा एकट्याचा दोष नसून तो आपलाही आहे याची जाणीव असावी. कारण गुरुचीही परीक्षा बघणारा आपला धर्म आहे. उदाहरणच सांगायचे तर ‘स्वामी विवेकानंद’.


काही लोक म्हणतात ईश्वर आहे तर आम्हाला दाखवा. पण मुळात ही मागणीच किती छद्मी आहे बघा! एक उदाहरण बघू, एखादा मुलगा शाळेत बक्षीस मिळवतो. तेंव्हा त्याला काय व किती आनंद झाला हे त्याच वर्गातील इतर मुलांना अजिबातच कळणार नाही. फारतर इतर मुले तो आनंदी आहे एवढंच बघू शकतील. पण त्याला झालेली जाणीव मात्र इतर कोणीही अनुभवू शकणार नाही. मग तो बक्षिसी मिळवलेला मुलगा कोणी विचारले तर समजावून सांगेल की कसा व किती आनंद झाला. काहींना तो, त्याने काय केले जेणेकरून त्याला ते बक्षीस मिळाले, ते देखील सांगेल. पुढे त्यावर विश्वास ठेऊन जी मुले त्याच खरोखरच अनुसरण करतील ते देखील अशी बक्षिसी मिळवतील. अर्थात, ईश्वर प्राप्ती ही अनुभवण्याची गोष्ट आहे. दाखवा म्हटल्यावर दाखवण्याची नाही. त्यासाठी काही कष्ट घ्यावे लागतील. आणि ते कसे घ्यायचे ते वेद, गीता, संतमंडळी यांनी सांगून ठेवलेलं आहे. याच संतांनी जी स्वतः अनुभूती घेतली, त्यावर विश्वास ठेवून आपण मार्गक्रमण करणे, हे आपल्या हातात आहे. जसे की एखाद्या वैज्ञानिकाने शोध लावला तर आपण त्यावर विश्वास ठेवतो, पण आपल्याला विश्वास नसेल तर त्याने काय नक्की प्रणाली केली आहे, ती स्वतः आपण केल्या शिवाय तुम्हाला त्याला खोटे पाडता येत नसते. अगदी तसेच इथेही आहे.  


गीता संवाद हे स्वयं ब्रह्म आहे. कारण कोणी प्रेषित, दूत वगैरे नव्हे तर प्रत्यक्ष भगवान नारायण अर्जुनाशी संवाद साधत आहेत. वेदांच्या नंतर हा एकमेव ग्रंथ असा आहे जिथे कोणीही मध्यस्थ नाही. अठरा अध्यायात नटलेला हा संवाद, खचितच अंतिम ध्येय सांगणारा आहे.


परंतु या सर्व गोष्टी मध्ये भगवंत किंवा आपण ज्याला ईश्वर म्हणतो तो कोण? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. कोणत्याही वस्तू, भावना किंवा जगातील कुठलीही गोष्ट जी व्यक्त असो वा अव्यक्त, ती तिच्या गुणांनी ओळखली जाते. आणि ईश्वर हा त्यापरे म्हणजेच त्रिगुणातीत (सत्व, रज, तम) आहे. अर्थात या गुणांच्या पलीकडे एकच आहे तो म्हणजे ‘असणे’ पणाचा गुण! कुठलीही गोष्ट, मग ती मानवी कल्पनेतील असो वा कल्पनेच्या बाहेरची, ती असण्यातून प्रकट होते. त्यामुळेच कुठल्याही काळात एखादी गोष्ट नसते असे होत नाही. ती मानवाला किंवा इतर भौतिक बाबींना जाणवते तेंव्हा ती व्यक्त स्वरूपात असते. ज्यावेळी ती अव्यक्त स्वरूपात जाते तेंव्हा ती जाणीव लुप्त होते इतकेच. याचा अर्थ ती गोष्ट नष्ट झाली असे होत नाही, तर तिची जाणीव आपल्याला भासत नाही इतकेच!


पुन्हा मूळ विषयावर येऊ. अर्जुन द्विधा मनस्थितीत (आपल्याच आप्त स्वकीयांशी कसे लढायचे) असताना त्याला त्याचा सत्य मार्ग दाखवणारा हा श्रीकृष्ण होता. अर्जुनाला दाखवलेला मार्ग हा प्रत्येक मनुष्याला कधीना कधी उपयोगी येणारा आहे. अर्जुनाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी कृष्णाने, प्रश्नोत्तर स्वरूपात त्याच्याशी संवाद केला आणि शंका निरसन केले. अखेरीस सर्व ज्ञान अर्जुनाला दिल्यानंतर, कृष्ण अर्जुनाला म्हणतो ‘तुला मी सगळं ज्ञान दिलेलं आहे, तेंव्हा तुला जे उचित वाटत आहे ते कर’. थोडक्यात इथे कुठलीही जबरदस्ती नाही हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच गीता हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.


‘अतिपरिचयात अवज्ञा’ ही उक्ती इथे लागू होत नसली तरी आता थांबून मूळ गीतेतल्या शिकवणीकडे वळावे असे मला वाटते. 


जय श्रीकृष्ण 


इस्लाम आणि लव जिहाद

लव्ह जिहाद! यावर बोलण्याआधी सर्वप्रथम जिहाद समजून घ्यायला हवा. जिहाद हे एक धार्मिक युद्ध आहे. सोप्या भाषेत सांगायच तर "इस्लाम कबूल करण्यासाठी इस्लामेतर व्यक्तीला उद्युक्त करणे आणि जो याला विरोध करील त्याच्याशी युद्ध करणे वा पुकारणे." अशी सरळ जिहादची व्याख्या आहे. इस्लाममध्ये त्यांच्या धर्मग्रंथांचा आधार घेतला तर जिहादचे बरेच प्रकार आहेत, जसे की तलवारीने, मौखिक म्हणजे बोलून बुद्धिभेद करून आणि मनाने म्हणजे मनातल्या मनात एखाद्याची निंदानालस्ती चालवणे इत्यादी. कुराण ९.७३ (सुराह ९ आयत क्रमांक ७३) व ६६.९ सांगतात, "काफिर (इस्लामेतर) लोकांशी जिहाद करा, त्यांच्यावर सक्ती करा." जिहादचा उगम अश्या कुराण व हदीज मधील संदर्भातून आहे. त्यामुळे इस्लाम व कुराण म्हणजे पवित्र व काही मुसलमान तेवढे वाईट असतात या भ्रमात कोणीही राहण्याचे कारण नाही. कारण जिहादची जडच कुराण हा इस्लामिक धार्मिक ग्रंथ आहे! पुढे जाऊन कुराण ३.२८ आणि ४७.४ नुसार आदेश देते की, काफ़िरांशी दोस्ती करू नका. आणि काफ़िरांची गर्दन उडवा. त्यामुळे तुमचा आज असणारा मुसलमान मित्र वरून आदेश/फतवा निघताच तुमचीच गर्दन उडवायला मागेपुढे बघणार नाही.


आता आपण लव्ह जिहाद वर बोलू. सदर जिहाद इस्लामेतर स्त्रियांना प्रेम जाळ्यात ओढून, black mail करून, फसवून त्यांचे इस्लामीकरण करणे तसेच सोबत इस्लामेतर धर्मांच्या प्रजनन व कुटुंब व्यवस्थेवर आघात करणे या उद्देशाने केला जातो. कारण स्त्री ही प्रजनन व वंश विस्ताराच्या प्रमुख भूमिकेत असते. त्यामुळे हा मुळांवर घाव घालणारा आणि मानसिक खच्चीकरण करणारा जिहाद आहे. पुढे अश्या फसलेल्या स्त्रियांचा लिलाव करणे, रखेल बनवणे इत्यादी प्रकार घडतात. ही इस्लामी परंपरा इस्लामचा उदय झाल्यापासूनची आहे. स्वतः प्रेषिताने अश्या महिलांना रखेल बनवून ठेवले होते याचे संदर्भ हदीज मध्ये पडून आहेत. आफताब सुद्धा श्रद्धा वालकरचा खून केल्यावर - मला स्वर्गात जागा मिळेल, ७२ हुरे मिळतील हीच भाषा करत होता. कारण हीच भाषा कुराण व हदीज मधून शिकवली जाते. 


एक समाज म्हणून हे आव्हान संपूर्ण सनातन-हिंदूंसमोर आहे. परंतु ब्राह्मण समाज एक प्रभावशाली समाज असल्याने या समाजातील स्त्रियांवर जास्तीची वक्रदृष्टी असणे साहजिक आहे. आम्हाला भगवद्गीता वाचून माहिती नसते, वाचली तरी कर्मयोग अध्यायापलीकडे समजून घ्यायच नसतं. आताच्या १५-३० वयोगटातील मुलांना रामायण-महाभारत माहिती नसते. बाकी वेदाध्ययन फार लांबची गोष्ट आहे. अश्या स्थितीत आपल्या पौराणिक पात्रे आणि देवदेवतांवर वाट्टेल ती चेष्टा करणे. बुद्धिभेद करणारा तर्क उभा करून स्वधर्माची टवाळी करणे असे विषय चालतात. स्वतः घरातील मंडळी आपल्या पाल्याकडे धार्मिक बाबींवर चर्चा करणे हे विषय टाळतात. आणि कोणी पाल्याने विचारलंच तर अभ्यासावर/कामावर लक्ष दे, या भानगडीत तू पडू नकोस अशी ऑर्डर निघते. यात मग पुढे जाऊन वेगळं काहीतरी हवं असत. अश्यावेळी भावनेचा बुरखा पांघरलेला अब्दुल समोर येतोच. कारण अश्याच सावजाची तो शिकारी वाट बघत असतो. मग असा अब्दुल तुमचा धर्म/देव कसा निरुपयोगी व मर्यादित आहे व आमचा अल्लाह किती पवित्र व अमर्यादित आहे हे सांगायला सुरुवात करतो. आणि मग आम्हालाही ते हळूहळू पटू लागते. कारण इस्लाम हा शब्द उच्चारायला सुद्धा आमच्या घरात बंदी असते. अश्यावेळी त्याबद्दल जास्तीचे कुतूहल वाटत जाणे हा मानवी स्वभाव आहे. आणि कुठे असा बोलायचा प्रसंग आलाच तर आम्हाला सत्यापेक्षा धार्मिक सलोखा जास्त महत्वाचा वाटू लागतो. थोडक्यात आम्हीच आम्हाला कमकुवत केले आहे. आम्हीच आमच्या पायात बेड्या घालून ठेवल्या आहेत. कोणीतरी म्हटलेलंच आहे की समोरचा तुम्हाला तोवर अपमानीत करू शकत नाही जोवर तुम्ही त्याला मदत करत नाही. मग अशा तुमच्यातील त्रुटींचा फायदा एखाद्याने घेतला तर फक्त तो दोषी अस म्हणता येणार नाही. कारण आमचे संरक्षण आम्ही केलं पाहिजे. चोर हा चोरी करणारच, आपण आपल्या घरातील वस्तू कश्या सांभाळाव्या हे आपल्या हातात आहे. असो!


आता फार खोल न जाता सर्वप्रकारच्या जिहादी आव्हानाला तोंड देण्यासाठी दोन उपाय सांगणे मला रास्त वाटते. कारण रोगाची जास्त वेळ मीमांसा करण्यापेक्षा उपचार मला महत्वाचा वाटतो. 


१) स्वधर्माविषयी आत्मविश्वास आणि आदर

जिहादी लोक आपल्या धर्मातील संवेदनशील भागांवर बोट ठेऊन आपली दिशाभूल करण्यात आणि बुद्धिभेद करण्यात पटाईत असतात. जसे की, एवढे कोटी देव हवेत कशाला एकच पॉवरफुल नाही का? तुमचा राम स्वतःच्या बायकोचे रक्षण करू शकत नाही - तो तुमचे काय करणार? अशाप्रकारे बुद्धिभेद चालू होतो. त्यामुळे स्वधर्म जाणून घेणे, त्यावर अखंड विश्वास असणे आणि कोणत्याही स्थितीत गोंधळून न जाता थोरांकडे आपले विचार व्यक्त करणे, धार्मिक ग्रंथ स्वतः ताडून बघणे, हे काम पालक व पाल्य या दोघांनी करणे गरजेचे आहे. 


२) इस्लाम विषयी परिपूर्ण माहिती -

जसे त्यांना आपल्या धर्मातील संवेदनशील भाग माहिती आहेत तसेच आपल्याला त्यांचे संवेदनशील भाग माहिती असणे अत्यंत गरजेचे आहेत. अशी माहिती सोशल माध्यमात उपलब्ध आहे. बऱ्याच इस्लाम सोडलेल्या लोकांनी यावर भाष्य करून ठेवलेलं आहे. कुराण-हदीज च्या प्रति इंटरनेट वर फुकट उपलब्ध आहेत. इस्लामची खरी माहिती तुम्हालाही माहिती असेल तर असा कोणी जिहादी समोर आल्यास त्याला तोडीस तोड उत्तर मिळाल्यावर तो परत तुमच्या नादी लागणार नाही. आणि हे मी स्वानुभवातून सांगत आहे. त्यामुळे अश्या जिहादचा अभ्यास त्यांची विचारधारा तपासणे आणि त्याला प्रतिउत्तर तयार ठेवणे हे आपल्या हातात आहे.


वास्तविक एक तलवारीच्या जोरावर असलेला जिहाद सोडला तर इतर सर्वप्रकारचा जिहाद तुम्ही फक्त इस्लाम वाचून म्हणजेच कुराण व हदीज वाचून मोडून काढू शकता आणि हे सहज शक्य आहे. एकदा कुराण समजलं तर मग अब्दुल समजायला आपल्या मुलीला फार अवघड जाणार नाही. त्यामुळे ही डोंगरासारखी वाटणारी समस्या एकदम छोटी वाटू लागेल. आणि याचा नायनाट किमान समाज पातळीवर करता येईल.

धन्यवाद.

द काश्मिर फाइल्स - एक वेगळी बाजू

द काश्मिर फाइल्स

30 वर्षांनी का होईना, पण एक क्रूर सत्य दाखवण्याच धाडस कोण तरी करून दाखवलं! त्यासाठी खरंतर विवेक अग्निहोत्री टीम चे अत्यंत आभार! 
तस तर Social मीडिया वर बऱ्याच पोस्टीं पडत आहेत, पण मला थोडी वेगळी बाजू मांडायची आहे. आणि ती म्हणजे त्यातून दाखवलेल्या विविध सिम्बॉलीक वाक्यांची! खरतर हा चित्रपट काढणे हेच शिवधनुष्य होतं. कारण इतक्या घटना दोन अडीच तासात सामावून घेणं त्यांची विविध पैलूंनी रेखाटन करणं हे खरंच अवघड होतं, आणि यासाठी एक दिग्दर्शक म्हणून अग्निहोत्री च कौतुक करावं तितक थोडं आहे.
आता विविध पैलू-
१. कश्यप आणि काश्मीर- खरंतर काश्मीर हे नाव कुणामुळे पडलं, त्याचा मागील इतिहास काय, अगदी शंकराचार्य पासून ललितादित्य पर्यंत काश्मीर कसा समृद्ध होता हे सांगितलं. हे खऱ्या अर्थाने गरजेचं होतं. फ्री काश्मीर म्हणून विधवा विलाप करणाऱ्या लोकांना ही चपराक आहे.

२. काश्मिरी पंडितांनी तर कधी हातात बंदूक घेतली नाही-
वास्तविक, एक narrative ,चालवला गेला, आजही चालवला जातो की गरिबी मुळे, Suppress किंवा oppress केल्याने काश्मीर युथ भडकतो आणि बंदूक घेतो असा एक गोंडस युक्तिवाद मीडिया मध्ये केला जातो. तो या एका वाक्यात ध्वस्त केलेला आहे. Oppress तर काश्मिरी पंडित पण झाले, पण त्यांनी कधी बंदुका घेतल्या नाहीत हातात! इथे विषय संस्कारांचा आहे!

3. ज्याचा शैक्षणिक केंद्रावर ताबा तो जगावर बौद्धिक राज्य करू शकतो- खरतर हे वाक्य काश्मीर पूर्वी विद्या आणि बौद्धिक याच प्रमुख केंद्र होत आणि त्याच्यावर यासाठी हल्ला केला अस सांगितलं गेलं, पण माझ्यामते याचा खरतर रोख पूर्णपणे JNU, AMU सारख्या संस्थांकडे होता हे कळून येतं, कारण JNU या संस्थेतून केंद्रीय इतिहास लिहिला जातो, research होतात, काही प्रमुख degree ह्या तिथूनच दिल्या जातात आणि विस्थापित झाल्यानंतर देशातील कंमुनिस्ट लोकांनी तिथं हळूहळू जम बसवला आणि आपला Narrative पसरवला, आणि सोयीस्कर इतिहास लिहिला गेला, जस की जम्मू काश्मीर मध्ये ललितादित्य बद्दल, कश्यप ऋषींच्या बद्दल काही शिकवलं जातं नाही. तिथं महाराणा प्रताप, विक्रमादित्य, चंद्रगुप्त बद्दल फारसं सांगितलं जाणार नाही.

४. सरकार कोणतंही असो system आपली आहे- 
System म्हणण्यापेक्षा आपण Eco सिस्टिम म्हणू. तस 2000 साली सुद्धा सरकार BJP च होत पण Eco system तीच होती. 2014 पूर्वीपासून एक अशी eco system जी केंद्रात आणि राज्यात कोण मंत्री होणार हे ठरवत असे, अगदी पंतप्रधान पदाला बगल देऊन. ही System आजही बऱ्याच भागात जिवंत आहे, आणि त्यांची Establishment आहे. यालाच प्रस्थापित म्हणतात!

५. आताच्या पंतप्रधान (मोदी) ना मोहोब्बत नकोय, जी नेहरू, वाजपेयी ना हवी होती-
जम्मूरियत, काश्मीरीयत करत नेहरू पासून वाजपेयी पर्यंत पंतप्रधान झाले. पण काश्मीर चा हा नरसंहार त्यावर Solution कोण शोधू शकलं नाही, आणि भावनेच्या भरात किंवा प्रसिद्धी आणि स्वतःच्या प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी ठोस पावलं कोणी उचलली नाही. पण मोदी हा असा नेता निघाला ज्याला जम्मू आणि काश्मीर हवंय, जम्मूरियत, काश्मीरीयत वगैरे बोलघेवडे ढोंग नको, आणि 370 हटवून तेच दाखवलं गेलं, तर POK बाबत पण काही indication या सरकार ने दिले आहेत. 

६. मीडिया एक वेश्या, रखेल आहे-
एक अत्यंत क्रूर सत्य सांगण्याचे धाडस या वाक्यात आहे. चित्रपटातील पुनीत इस्सार जेंव्हा हे वाक्य बोलतो, तिथंच या चित्रपटाचं मेख आहे. मीडिया ही आजकाल पत्रकारिता राहिली नसून एक पैश्याचा धंदा करणारी मीडिया house बनली आहेत, आणि आपल्याला पैसे पुरवणाऱ्या मालकाचा अजेंडा ती चालवत असतात हे आजपर्यंत लोकांना कळलं आहेच, पण या चित्रपटात ते धडधडीत बोलून दाखवलं गेलं!

७. फक्त कश्मिरी पंडित नाही, तर दलित, ख्रिश्चन, शीख आणि इतर पण - होय जास्तीचं पलायन आणि रोख हा काश्मिरी पंडित असला तरी इतर वर्गीय लोक सुद्धा काश्मीर सोडून पळाले हे ही सत्य दाखवलं गेलं👌

८. ज्यू लोकांनी अत्याचार जगाला विसरवू दिले नाहीत- 
खरंतर चित्रपटात याच उत्तर नीटसं दिल नाही पण इथे देतो. ज्यू जेंव्हा जेरुसलेम किंवा नाझी जर्मनी मधून पळाले ते इतर युरोप व अमेरिकेत स्थायिक झाले पण त्यांच्याकडे बुद्धिमत्ता होती, आणि त्यांचा विज्ञान, संस्था शैक्षणिक संस्था इथं आधीपासूनच ताबा होता त्यामुळे त्यांचा अत्याचार दाबणार कोण? आइन्स्टाइन हा स्वतः ज्यू होता. असे बरेच शास्त्रज्ञ अमेरिकेसाठी राबत होते, त्या त्या देशासाठी राबत होते. त्यामुळे ज्यू च्या बाबतीत लागलेला नियम इथं लागू होत नाही.😢

धन्यवाद
- अनय

श्री गणेशा

भगवद्गीता! अथांग सागर आहे, पण तसा समजायला सहज सोपा! याची अनुभूती संपूर्ण सागर बघून जेवढी येते, तेवढीच त्या समुद्राच्या एका थेंबानेही येते. इ...